जातीअंताशिवाय सत्यशोधक समाजाची निर्मिती अशक्य ; प्रा. नूतन माळवी

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

जातीअंताशिवाय सत्यशोधक समाजाची निर्मिती अशक्य ; प्रा. नूतन माळवी

छ. संभाजीनगर / प्रतिनिधी – जातीच्या अस्मिता बळकट होत चालल्यामुळे अन्याय अन्यायाविरोधात एकत्रित येणे बंद चालले होत आहे, शाळा महाविद्यालयांमध्ये जाती नष्ट होण्याऐवजी त्या बळकट होताना दिसत आहेत.  सत्यशोधक समाजाच्या निर्मितीकरिता जातीअंत आवश्यक असून जातीच्या पलीकडे जाऊन सकल समाजाच्या उन्नतीसाठी भूमिका घेऊन काम करण्याची गरज असून  जातीअंतशिवाय सत्यशोधक समाजाची निर्मिती अशक्य असल्याचे प्रतिपादन सत्यशोधक महिला अभ्यासक प्रा. नूतन माळवी (वर्धा) यांनी केले. त्या सत्यशोधक समाज प्रतिष्ठानतर्फे सत्यशोधक समाज वर्धापन दिनानिमित्त "सत्यशोधक समाज आणि आजचे वास्तव" या विषयावर (दि. २4 सप्टेंबर २०२५ रोजी) मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्र येथे आयोजित जाहीर व्याख्यान कार्यक्रमातून बोलत होत्या.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या